आज दि. ६ मे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांचा स्मृतिदिन. त्यांच्या बहुजन उद्धाराच्या कार्यास व स्मृतीस कोटी कोटी प्रणाम. दै.देशोन्नती मधील इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा राजर्षी शाहूंच्या स्मृतिदिना निमित्त आलेला लेख.
Tag Archives: सामाजिक
गुढीपाडव्याचे गूढ रहस्य..
टीम अन्ना का दिमाग ठिकाने पर है?
पिछले कुछ दिनोंमे समूचे भारतमें टीम अन्ना नामक एक दुनिया की सबसे बड़ी नाटक कंपनी को लोगोंके सामने नचाया जा रहा है. पुरे देश को ईमानदारी का पाठ पढ़ानेवाले टीम अन्ना के सदस्य अपनी काली करतुतोंकी वजहसे नंगे होकर भी बेशर्मो की तरह लोकतंत्र के नाम पर धब्बा लगाने का काम कर रहे है. भ्रष्टाचार विरोधी आन्दोलन के माध्यमसे इन टीम अन्ना के सदस्योने अपनी एन.जी.ओ. के माध्यमसे करोडो रुपये इस देश की भोलीभाली जनता से ऐंठे है. गौरतलब है की पारदर्शी प्रशासन की मांग करनेवाले टीम अन्ना सदस्य खुद तानाशाह की तरह पेश आ रहे है. मनुवादी भारतीय मिडियाने हर बार की तरह सच को अनदेखा कर पुरे देश को झूठे सपने दिखाकर अन्ना के आन्दोलन में नचाया. शुरू में १००-१५० लोगोंकी भीड़(?) से शुरू हुआ आन्दोलन टी.वी. पर बार बार दिखाकर हजारो लोगोंको रस्ते पर उतारा गया. उनके मुद्दोंसे अलग कोई बात कहनेवाले को सीधा भ्रष्टाचारी, कांग्रेस का चमचा बताया गया.
टीम अन्ना की इस बर्ताव की वजहसे कई सदस्य टीम अन्ना छोड़ने पर मजबूर हो गए. और छोड़नेवाले जबतक टीम में थे तबतक वे दुधसे धुले थे, टीम छोड़तेही उनपर भी भ्रष्टाचार का आरोप किया गया. टीम अन्ना की हिम्मत इतनी बढ़ गयी की वे लोकतंत्रकोही चेलेंज करने लगे. किसीभी बड़े-छोटे व्यक्तिने उनके मुद्दोसे असहमति दिखाई तो उसे अभ्यास करने का सुझाव दिया जाने लगा. मानो पूरी दुनिया के होनहार लोग टीम अन्ना में हो. हालही में भारत के पूर्व राष्ट्रपति डॉ. कलाम ने एक कार्यक्रम में “लोकपाल से केवल जेलें भरेगी” एसा वक्तव्य किया तो टीम अन्ना ने उनकोभी अभ्यास करने का सुझाव दिया. सब दुनिया जानती है की भ्रष्टाचार यह परिणाम है. इसका कारण यहाँ की भ्रष्ट व्यवस्था में है. कानून करनेसे कुछ नहीं होगा. इस व्यवस्था को ही बदलने की जरुरत है. भ्रष्टाचार की शुरुवात तो हम अपने घरसे करते है. छोटे बच्चोंपर संस्कार डालते है की भगवान को नारियल की रिश्वत दो तो वे परीक्षा में पास करते है, मन्नते पूरी करते है.
टीम अन्ना के लोकपाल के दायरे में एन.जी.ओ. ना होने की वजह अबतक सामने नहीं आई है. भारत सरकार के Ministry of Home Affairs के Foreigners Division की FCRA Wing के दस्तावेजों के अनुसार वित्तीय वर्ष 2008-09 तक देश में कार्यरत ऐसे NGO’s की संख्या 20088 थी, जिन्हें विदेशी सहायता प्राप्त करने की अनुमति भारत सरकार द्वारा प्रदान की जा चुकी थी. इन्हीं दस्तावेजों के अनुसार वित्तीय वर्ष 2006-07, 2007-08, 2008-09 के दौरान इन NGO’s को विदेशी सहायता के रुप में 31473.56 करोड़ रुपये प्राप्त हुये. इसके अतिरिक्त देश में लगभग 33 लाख NGO’s कार्यरत है. इनमें से अधिकांश NGO भ्रष्ट राजनेताओं, भ्रष्ट नौकरशाहों, भ्रष्ट सरकारी अधिकारियों, भ्रष्ट सरकारी कर्मचारियों के परिजनों, परिचितों और उनके दलालों के है. केन्द्र सरकार के विभिन्न विभागों के अतिरिक्त देश के सभी राज्यों की सरकारों द्वारा जन कल्याण हेतु इन NGO’s को आर्थिक मदद दी जाती है. एक अनुमान के अनुसार इन NGO’s को प्रतिवर्ष न्यूनतम लगभग 50,000.00 करोड़ रुपये देशी विदेशी सहायता के रुप में प्राप्त होते हैं.
शायद इतने बड़े पैमाने पर आ रहा पैसा इसका एक कारण हो सकता है. मेरा तो एक अनुमान यह भी है की कांग्रेसने ही टीम अन्ना को भ्रष्टाचार विरोधी आन्दोलन चलाने के लिए पैसा दिया हो. मराठा सेवा संघ, बामसेफ जैसे संगठन व्यवस्था परिवर्तन की लड़ाई लड़ रहे है. उनके जनजागरण की वजह से मराठा-बहुजनोंमे काफी जाग्रति निर्माण हुई है. और यहांकी ब्राम्हणी व्यवस्था के खिलाफ जनता में असंतोष निर्माण हुआ था. जिसको निकलने के लिए टीम अन्ना का प्रेशर रिलीजिंग वाल्व की तारा इस्तेमाल किया गया. कुछ भी हो लेकिन अब हमारी यह व्यवस्था परिवर्तन की लड़ाई जरी रहेगी. जबतक यह विषमतावादी व्यवस्था मिट नहीं जाती हम चैन की साँस नहीं लेंगे.
सैनिकांची जमीन हडपण्याचा ब्राम्हणी काँग्रेसचा नालायकपणा..
ह्या देशात मराठा-बहुजनांना पद्धतशीरपणे फसविण्याचे षड्यंत्र सुरु आहे. या देशाची सत्ता आणि संपत्ती ५% लोकांच्या हातात एकवटली आहे. देशातील मिडिया नॉन इशूला इशू करून या फसवणुकीला हातभार लावत आहे. काँग्रेस, भाजप तसेच इतर “फुटकळ” पक्ष सगळे मिळून देशाला लुटत आहेत. ह्याचे एक उदाहरण म्हणजे राष्ट्रपती प्रतिभा पाटील बांधत असलेला बंगला.
राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर २ हजार स्क्वेयर फुट जागा देऊन बांधकाम करावे असे नियमात आहे पण हे सर्व नियम कायदे डावलून राष्ट्रपतीसाठी ५ एकर जागा दिली जात आहे. या कृत्याचा विरोध करणाऱ्या कर्नल सुरेश पाटील यांना भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच विकलेले पत्रकार त्रास देत आहेत. कर्नल सुरेश पाटील हे मुंबई येथे असताना अवैधपणे त्यांच्या घरात शिरून त्यांच्या पत्नी, सुन व मुलीला धमकावून त्रास दिला तसेच कोणतीही नोटीस किंवा पूर्व कल्पना न देता त्यांच्या घरात घुसून त्यांच्या घराची झडती घेतली.
तसेच Indian Express या काँग्रेसच्या दलाल पेपर मधील पत्रकार प्रणव कुलकर्णी याने कर्नल सुरेश पाटील घरी नसताना येऊन आतंकवादी पद्धतीने घरात शिरून कर्नल साहेबांच्या कुटुंबियांना त्रास दिला तसेच त्याने दिनांक १९ एप्रिल रोजी कर्नल साहेबांच्या विरुद्ध खोटी बातमी देऊन त्यांची बदनामी केली. कर्नल सुरेश पाटील यांना लष्कराने जे घर दिले आहे त्या घराच्या आवारात त्यांनी एका झाडाखाली पक्षांसाठी एक मचवा तयार करून त्यावर पाणी तसेच काही झाडांच्या कुंड्या लावल्या आहेत त्याला या पत्रकाराने आक्षेप घेतला आहे.
कर्नल सुरेश पाटील हे Justice For Jawan या संघटने मार्फत सैनिक आणि शहीद झालेल्या विधवांच्या साठी काम करतात. सैनिकांना घरे मिळावीत यासाठी ते अनेक आंदोलने करत आले आहेत. देशाची सुरक्षा करण्यासाठी सैनिक आपला जीव देतात आणि सरकार त्या शहीद झालेल्या सैनिकाच्या पत्नीला एक घर पण देऊ शकत नाही. यामुळे कर्नल साहेब सैनिकांच्या हक्कासाठी लढा देत आहेत. आता लष्करी जागेवर राष्ट्रपती भव्य दिव्य बंगला बांधत आहेत. सुमारे ५ एकर मध्ये हा बंगला बांधल्या जात आहे. कर्नल सुरेश पाटील यांनी या बंगल्याला विरोध केला आहे कारण हा बंगला सैनिकांच्या जागेवर बांधला जात तसेच या बंगल्याची जागा सैनिकांना आणि शहीद झालेल्या सैनिकाच्या विधवेला देण्यात यावी असी त्यांची प्रमुख मागणी आहे.
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील सर्वांना परिचित आहेत. त्या आपले सगळे अंग झाकून शालीनतेच्या नावाखाली मनुस्मृतीचे पालन करतात. त्यांना यात मोठा घरंदाजपणा वाटतो. प्रतिभा पाटीलांनी कधी या देशातील स्त्रियांच्या समस्यांवर बोलल्याचे ऐकिवात नाही. आणि आता काँग्रेसच्या कृपेने त्यांना सैनिकांच्या जागेवर घर मिळत आहे. त्यांना जर थोडीशीही सैनिकांची कणव असेल तर त्यांनी हि जागा लष्कराला परत करावी.
कर्नल सुरेश पाटील यांनी युद्धात आपले रक्त सांडवले त्यांनी आपल्या लष्करी सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी बॉम्ब स्वतःच्या अंगावर झेलला. या देशासाठी त्यांनी आयुष्य वेचले आणि आज त्यांना या देशातील पत्रकार आणि सरकारी अधिकारी ते सैनिकांचा हक्क मागत आहेत म्हणून त्रास देत आहेत. आज कर्नल साहेबांना आपल्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. सर्वांनी कर्नल साहेबांना पाठींबा देऊन या पोस्टला जास्तीतजास्त लोकांपर्यंत share करावे.
कर्नल सुरेश पाटील यांचा मोबाईल नंबर ०९३७१२०२८७५
“सत्यशोधक” लाखाचा मनसबदार…
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू॥
या जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाला सार्थ ठरवण्यासाठी १३ मे २०१० रोजी सत्यशोधक (satyashodhak.wordpress.com) हा ब्लॉग सुरु केला. भगवान महावीर, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक, संत रविदास, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, संत नामदेव यांच्या विचारसरणीला प्रमाण मानून आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक मा.पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रेरणेने ह्या ब्लॉगने आज एक लाख वाचकांचा टप्पा ओलांडला आहे.
भारतात असलेल्या विषमतावादी वैदिक ब्राम्हणी व्यवस्थेच्या विरोधात मराठा-बहुजनांच्या अनेक महापुरुषांनी कार्य केले. जैन धर्माच्या स्थापनेपासून ते शिवधर्माच्या प्रकटनापर्यंत अजूनही हा संघर्ष सुरूच आहे. त्या संघर्षात सत्यशोधक नेहमीच आपले योगदान देत राहील. बर्याच कडू-गोड अनुभवांना सामोरे जात प्रबोधनाचे काम सलग तिसर्या वर्षीही सुरु ठेवल्याचा आनंद मनात आहे. जगातील १० देशांमधून हा ब्लॉग वाचला गेला. ६३% वाचक हे सर्च इंजिनच्या माध्यमातून ब्लॉगपर्यंत पोचले. फेसबुकच्या माध्यमातून तर आमच्या हातात एक नवे माध्यमच लागले आहे. ब्राम्हणी प्रचार-प्रसार माध्यमे इथे चालणार्या बहुजन चळवळीचे काम हायलाईट करत नाहीत. फेसबुकच्या माध्यमातून हा ब्लॉग आणखी जास्त वाचकांपर्यंत पोचवता आला.
ब्लॉग चालवताना इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेचा अधिक कटू अनुभव आला. वेळ आली कि एकजात सगळे चांगले-वाईट ब्राम्हण कसे एकत्र येतात याचा अनुभव आला. ते त्याच्या चुका मान्य करत नाहीतच पण चुका सांगणार्यालाच गुन्हेगार घोषित करून मोकळे होतात. सुरुवातीला ब्लॉग लोकांपर्यंत पोचण्यासाठी मराठी ब्लॉग विश्व हि साईट एकमेव माध्यम म्हणून वापरली. पण तेथील सगळ्या ब्राम्हणांनी (लोकशाहीच्या गप्पा करणार्या!) माझा ब्लॉग बॅन करायला साईट मालकाला भाग पाडले. जेम्स लेन प्रकरणी विचारांचा प्रतिवाद विचारांनी करायला सांगणार्या पंडित अटल बिहारीचे समर्थक भाऊबंद असे वागताना पाहून मजा वाटली व चीडही आली. त्यामुळे मला सर्च इंजिन ओप्टीमायजेशन शिकता आले आणि माझी वाचकसंख्या टिकून राहिली. ब्लॉगची गुगल पेजरँक ३ आहे. गुगल, वर्डप्रेस, व इतर सर्व ओपन सोर्स (बौद्धिक नियंत्रण मुक्त) साईट्सची खूप मदत झाली. त्यांच्यामुळेच व्यक्तीस्वातंत्र्य आम्हाला इंटरनेटवर उपभोगण्यास मिळते.
युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचे तर आमच्यावर अनंत उपकार आहेत. त्यांनी शेती आणि क्रिकेट याच्या पलीकडच्या जगात आम्हाला डोकावायला शिकवले. आणि कधी नव्हे ती मराठयांची पोरे विचार करायला लागली. फुकट दिलेले पुस्तक न वाचणारे पुस्तक विकत घेऊन वाचायला लागले, लिहायला लागले. आणि महाराष्ट्रात नव्हे देशात होणार्या दंगली बंद झाल्या. आरक्षण म्हणजे कुबड्या समजणारा समाज आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व हे समजून घेण्याइतपत प्रगल्भ झाला. गेल्या हजारो वर्षात हार न पाहिलेल्या ब्राम्हणी व्यवस्थेला दादू कोंडदेवच्या माध्यमातून थेट हादरा दिला.
हा ब्लॉग चालवताना अनेक मित्रांनी व चळवळीतील सहकार्यांनी मदत केली. माझा बंधुमित्र निखील देशमुख (औरंगाबाद) याने ब्लॉग satyashodhak.com करायला व स्वतंत्र सेल्फ होस्टेड ब्लॉग बनवण्यासाठी मदत केली. प्रकाश पोळ (कराड) यांनी चर्चा करून लेख आणखी चांगले होण्यास मदत केली. डॉ. बालाजी जाधव (औरंगाबाद), नितीन सावंत (परभणी), विकासराव चव्हाण (मुंबई), विशाल भोसले (लातूर), भैय्या पाटील (पुणे), अभय पाटील (बुलडाणा), अमरजित पाटील (पंढरपूर), अनिल माने (बारामती), पुरुषोत्तम जाधव (बीड), प्रदीप इंगोले (हिंगोली), संजीव भोर (अहमदनगर), संतोष गायधनी (नाशिक), सतीश काळे (पिंपरी-चिंचवड), प्रकाश पिंपळे (मुंबई), सुनील चौधरी (जळगाव) व अशा अनेक चळवळीतील हितचिंतक व सहकार्यांनी चर्चा करून ब्लॉग अधिक चांगला होण्यास मदत केली. इतःपर त्यांचे आभार न मानता मी सगळ्यांच्या ऋणातच राहू इच्छितो.
शेवटी या देशात फुले-शाहू-आंबेडकर यांना अभिप्रेत समाजरचना निर्माण करण्यासाठी सतत कार्यरत राहण्याचे वचन देतो. व हा छोटासा लेख पूर्ण करतो.
जय जिजाऊ!
-विनीत


