२००३ च्या जेम्स लेन प्रकरणानंतर संभाजी ब्रिगेड ही संघटना आक्रमकपणे पुढे आली. आपला इतिहास, समाजाचे प्रश्न, भवितव्य यांवर संघटनेच्या पातळीवर मंथन सुरु झाले. या मंथनातुन समोर आलेले विविध विषय प्रबोधनाच्या मार्गाने मराठा समाजापर्यंत घेऊन जाण्याबाबत एकमत झाले. मराठा आरक्षण हा त्यातलाच एक जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत विषय ! संभाजी ब्रिगेडबाबत युवकांमध्ये आकर्षण वाढत होते. मराठा आरक्षणाचा
जेम्स लेन म्हणतो, “भांडारकर संस्था हे भारतातील माझे ज्ञानप्राप्तीचे घर आहे. संस्थेचे ग्रंथपाल वा.ल.मंजुळ यांनी त्याला शिवचरित्र लिहायला सांगितले.” संस्थेचे मानद सचिव श्रीकांत बहुलकर हे जेम्स लेनच्या “द एपिक ऑफ शिवाजी” या पुस्तकाचे सहलेखक आहेत. १४ जानेवारी २००४ रोजी जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घातलेली असताना सुध्दा जुन २००३ ते ६ मे २००७ पर्यंतच्या काळात भांडारकरच्या
Maratha Seva Sangh founder president Purushottam Khedekar expresses his views on beliefs and misconceptions about reservation in India in a lecture series at Pune. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आरक्षण – समज गैरसमज व्याख्यानमाला, पुणे येथे केलेले व्याख्यान.
महाराष्ट्र राज्यात निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चांनी मराठा समाजास काय मिळेल वा मिळणार नाही हा वादाचा विषय आहे; परंतु मराठा क्रांती मुकमोर्चांनी केवळ महाराष्ट्र, भारतच नव्हे तर जगासमोर एक नवा आदर्श व नव्या प्रेरणा उभ्या केल्या आहेत. बिना चेहऱ्याच्या व बिना संसाधनांच्या तळागाळातील पण प्रत्यक्ष सर्वहारा मराठा युवक-युवतींनी सर्व क्षेत्रीय मराठा शक्तीचे प्रदर्शन जगाला करून
दलित आणि मुस्लिम समाज कमीअधिक प्रमाणात समदु:खी आहे. त्यांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या वंचित ठेवले आहे. संविधानामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. पण पुन्हा धर्मांधांच्या संविधान बदलाच्या भूमिकेमुळे चिंता वाढली आहे. मराठा सेवा संघाच्या स्थापनेला २०१५ मध्ये पंचवीस वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त अकोला येथे रौप्यमहोत्सवी महाअधिवेशन घेतले होते. शिक्षणसत्ता, माध्यमसत्ता, अर्थसत्ता राजसत्तेत मराठा, कुणबी समाज
दरवर्षी १२ जानेवारीला मराठा सेवा संघातर्फे सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर हे शिवधर्मपीठावरून मार्गदर्शन करतात, यावर्षीच्या मार्गदर्शनाचा दैनिक लोकमतचे पत्रकार राजेश शेगोकार यांनी घेतलेला वेध. जे बोलले, त्यावर ठाम राहिले आणि कधीही आपले विधान मागे घेण्याची नामुष्की आली नाही, असे दोन-चार नेतेच महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये
दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा, राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव यावर्षीही मोठ्या थाटामाटात साजरा झाला. यावर्षीचा जन्मोत्सव गर्दीचा उच्चांक मोडणारा आणि नवयुवकांचा सहभाग दाखवणारा ठरला. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे स्थानिक वृत्तपत्रांमधील वार्तांकन.
मराठा सेवा संघाच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाच्या निमित्ताने विजय लोडम यांनी केलेले मराठा सेवा संघाच्या कार्याचे विश्लेषण. विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले। वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। महात्मा जोतिबा फुले यांना वाटले होते, की बहुजनांच्या साऱ्या दुःखाचे मूळ म्हणजे अविद्या. त्याच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन धार्मिक कर्मकांडाच्या रूपाने
हजारो वर्षांपूर्वी जगभर मानवसमूह टोळ्यांनी राहत असत. नागरीकरणाच्या वाटचालीत याच टोळ्या एकत्रित आल्या. त्यांचे गणराज्य झाले. त्यातून भाषा व संस्कृतीचा विकास झाला. विखुरलेल्या गणांना एकत्र ठेवण्यासाठी भाषा व संस्कृती हे अस्मितेचे प्रतीक ठरले. रक्ताच्या नात्यापेक्षा ‘भाषा व संस्कृती’ जवळचे ठरले. त्यामुळेच आज जगभर तसेच भारताच्या विविध भागांमध्ये अनेक भाषा व अनेक संस्कृती विकसित झाल्या आहेत.
Prominent Speaker Pradeep Solunke speaks on Maratha community, importance of Maratha Seva Sangh, problems of farmers and social problems in India. ख्यातनाम वक्ते प्रदीप सोळुंके यांचे मराठा समाज, शेतकऱ्यांच्या समस्या, सामाजिक समस्या व मराठा सेवा संघाचे महत्व यावरील मत.