परशुराम विरुद्ध सुभौम – डॉ.अशोक राणा

परशुराम विरुद्ध चक्रवर्ती सुभौम

अक्षय्य तृतीया हा हिंदू लोकांचा आपल्या मृत पूर्वजांना अभिवादन करण्याचा एक महत्त्वाचा दिवस. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया. दक्षिण भारतात परशुराम जयंती म्हणून तो साजरा होतो. यावेळी परशुरामाला अर्घ्य प्रदान करताना ‘जमदग्निसुतो वीर क्षत्रियान्तकर : प्रभो’ हा मंत्र म्हणतात. क्षत्रियांचा अंत करणारा अशी परशुरामाची प्रतिमा दृढ झाली आहे. २००५ साली जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात … Continue reading: परशुराम विरुद्ध सुभौम – डॉ.अशोक राणा

चळवळी फुटण्याचे तत्त्वज्ञान व तंत्रज्ञान! – पुरुषोत्तम खेडेकर

चळवळी फुटण्याचे तत्वज्ञान व तंत्रज्ञान

जेंव्हा-जेव्हा बहुजन चळवळींचे समाज परिवर्तनाचे यश हिमालयासारखे उंच-उंच होऊन समाजाच्या नजरेत भरायला लागते, तेव्हा तेव्हा प्रतिचळवळीचे पुरस्कर्ते चळवळीमध्ये फूट पाडण्यात यशस्वी होतात. चळवळींचे मार्गदर्शक, नेते, चळवळींचे प्रवक्ते, चळवळींचे पदाधिकारी, चळवळींचे वक्ते यांच्यात मतभेद निर्माण केल्या जातात. नेतेमंडळी एकविचाराने वा एकमुखाने बोलत नाहीत. चळवळीमधील प्रमुख मार्गदर्शक जेव्हा प्रतिचळवळीची भाषा बोलू लागतात, ब्राह्मणशाहीचे समर्थन करतात, तेव्हा चळवळीत … Continue reading: चळवळी फुटण्याचे तत्त्वज्ञान व तंत्रज्ञान! – पुरुषोत्तम खेडेकर

भूमातेची आराधना – डॉ.अशोक राणा

आला पह्यला पाऊस | शिपडली भुई सारी धरत्रीचा परमय | माझं मन गेलं भरी ! पहिल्या पावसाने जमिनीचा कणन् कण ओला झाला. त्यामुळे दरवळलेला मृदगंध मनात काठोकाठ भरून गेला. भूमिकन्या बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या खानदेशी बोलीतून व्यक्त केलेल्या या उत्कट भावना साऱ्या भूमिपुत्रांच्या मनातील स्पंदनांना मुखरित करतात. पावसाच्या धारा म्हणजे त्यांच्यासाठी नवजीवनच. नांगरणी, वखरणी झाल्यावर … Continue reading: भूमातेची आराधना – डॉ.अशोक राणा

कामगारांचे हितकर्ते राजर्षी शाहू

समाजातील कष्टकरी, कामगार आणि शोषित, पीडित यांच्याविषयी राजर्षी शाहू छत्रपतींना आंतरिक कळकळ होती. या घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी कृतिशील आदर्श घालून दिला. राजर्षी शाहूंच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्याला दिलेला उजाळा. शाहू छत्रपती स्वतःला अगदी अभिमानाने शेतकरी किंवा मजूर कष्टकरी म्हणवून घेण्यात धन्यता मानताना आढळून येतात. कानपूर येथील अखिल भारतीय क्षत्रियांच्या सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना १९एप्रिल १९१९रोजी ते … Continue reading: कामगारांचे हितकर्ते राजर्षी शाहू

राजर्षी शाहू महाराज आणि स्त्री शिक्षण

छत्रपती असूनही समाजक्रांतिकारक बनलेले, आपल्या राजदंडाचा वापर जनतेच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी करणारे राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त. आधुनिक महाराष्ट्राच्या विबोधतेचा काळ म्हणून आपण ‘फुले, शाहू, आंबेडकर’ कालखंडाकडे पाहतो. आधुनिक महाराष्ट्राला त्यांच्यासारख्या सुधारकांकडून आणि त्यांच्या विचारांच्या अनुयायांकडून पुरोगामित्वाचा वारसा मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात समाजसुधारकांची मांदियाळीच निर्माण झाली. या मांदियाळीत राजर्षी शाहू महाराजांचे वेगळेपण प्रकर्षाने जाणवते. छत्रपती असूनही … Continue reading: राजर्षी शाहू महाराज आणि स्त्री शिक्षण