हरी नरकेंचा कांगावा..

लोकप्रभाच्या दि. ५ ऑगस्टच्या अंकात ‘फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन’ हा हरि नरके यांचा लेख वाचला. लेख वाचल्यानंतर लक्षात आलं की, एखादी व्यक्ती, एखादा विचार किंवा एखादी चळवळ बदनाम करण्यासाठी कोणतं तंत्र वापरावं, तर ते हरि नरके यांनी शोधलेलं आणि या लेखात वापरलेलं तंत्र होय. संपूर्ण लेखात ते पुरुषोत्तम खेडेकर, त्यांच्या मराठा सेवा संघ आणि संभाजी … Continue reading: हरी नरकेंचा कांगावा..

रायगडावरचा वाघ्या – ज्ञानेश महाराव

महाराष्ट्रातील वाघ्या कुत्र्यासंबंधी सद्य परिस्थिती ब्राम्हणांनी जाणून बुजून निर्माण केलेली आहे. यात मराठा बहुजनांमध्ये फुट पाडून भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. कृपया सर्व बहुजनांनी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा, यात कुणीही भावनिक होऊ नये. ऐतिहासिक पुरावे लक्षात घेऊन सर्वांनी वाघ्या कुत्रा हटवण्यासाठी पाठींबा द्यावा. कारण यात फक्त शिवरायांचीच बदनामी होत नसून शिवप्रेमी श्रीमंत … Continue reading: रायगडावरचा वाघ्या – ज्ञानेश महाराव

सत्यशोधक विवाह सोहळा

सत्यशोधक विवाह सोहळा… ८ मे २०११, किनवट जिल्हा-नांदेड सर्व बहुजन बांधव, भगिनी आणि मातांना सत्यशोधक विवाह सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण!

महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

महात्मा फुले यांनी बहुजन समाजावरील ब्राम्हणांच्या गुलामगिरी विरुद्ध युद्ध उभारले. विभाजित आणि विस्कळीत असलेल्या बहुजन समाजाला समतेच्या एका धाग्यात गुंफून सत्यशोधन करायला भाग पाडले. बहुजन समाजाला त्यांचे खरे शत्रू आणि खरे मित्र यांची जाणीव करून दिली. बहुजन समाजाचा उज्वल आणि गौरवपूर्ण इतिहास महात्मा फुलेनीच आम्हाला समजून सांगितला.  महात्मा फुले हे इतिहास आणि संस्कृती अभ्यासक होते. … Continue reading: महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

अण्णा हजारे द्वारा प्रस्तावित जन लोकपाल विधेयक भारतीय जनतंत्र को खतरा!

आजकल भारत भर में एक ही चर्चा चलाई जा रही है, अण्णा हजारे का जन लोकपाल विधेयक के लिए किया गया अनशन. पुरे देश में ऐसा माहोल बनाया गया जैसे ये आज़ादी की दूसरी लड़ाई हो. अण्णा हजारे महाराष्ट्र के रालेगन सिद्धि नामक एक “गाँव” के सामाजिक नेता है. अण्णा हजारे को इतने दिनों तक … Continue reading: अण्णा हजारे द्वारा प्रस्तावित जन लोकपाल विधेयक भारतीय जनतंत्र को खतरा!