दै.मूलनिवासी नायक
-
सामाजिक समतेचे पुरस्कर्ते संत सेवाभाया
बहुजन समाजात सामाजिक समतेसाठी लढा देणारे संत उभे राहिले, त्यापैकी बंजारा समाजातून संत सेवाभाया यांचे कार्य उल्लेखनीय आहे. संत सेवाभायांची दि. १५ फेब्रुवारीला जयंती आहे. त्यानिमित्त संभाजी ब्रिगेड तर्फे त्यांना विनम्र अभिवादन! महाराष्ट्रात संत नामदेव, संत तुकारामांपासून संत गाडगेबाबांपर्यंत अनेक संत बहुजन समाजात होऊन गेलेत. बहुजन समाजाचाच एक घटक असलेल्या बंजारा जातीत सामाजिक समतेचे उद्गाते…
-
आठवीपर्यंत परीक्षा नाही : एक मनुवादी षडयंत्र
आठवीपर्यंत च्या परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय हा बहुजनांसाठी घातक आहे, यामागील षडयंत्र उघड करणारा के.एस.मानवतकर यांचा दै.मूलनिवासी नायक मधील लेख..
-
सोलापुरातून दादू हटवला…
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी केलेल्या आव्हानामुळे सोलापुरातील दादू कोंडदेव कुलकर्ण्याचे शिल्प अखेर हटवण्यात आले आहे. त्याचा दै.मूलनिवासी नायक मधील वृत्तांत…
-
चैत्यभूमी तीर्थक्षेत्र बनते कि काय?
आपल्या भारत देशात बहुजन उद्धारक महापुरुषांची विविध स्वरुपातील अनेक प्रतीके आजही अस्तित्वात आहेत. त्याद्वारे त्यांची आठवण सतत जागृत राहते. त्यांच्या आचार व विचारांची ज्वलंत ज्योत मूळ उद्देशाने तेवत ठेवणे आपले कर्तव्य आहे. किंबहुना त्यातच सर्वांचे अस्तित्व दडले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने त्यांच्या जीवनातील दोन घटना आपल्यासाठी विशेष महत्त्व ठेवून आहेत. शोषित समाजासाठी तर उद्धारक आहेत.…
-
क्रिकेट: राष्ट्रविघातक खेळ
भारतासारखे क्रिकेटवेड मी युरोप-अमेरिकेत प्रवास करतानाही पाहिले नाही. क्रिकेटचे माहेरघर असलेल्या लंडन शहरातही ‘गल्ली-बोळात’ कुठेही क्रिकेट दिसले नाही. साधारणपणे १६ व्या शतकात इंग्लंडमध्ये क्रिकेटची सुरवात झाली. इ.स. १७८७ साली मेरिलीबोन क्रिकेट क्लबची (एम.सी.सी.ची) स्थापना झाली. जगात जिथे जिथे ब्रिटिशांच्या वसाहती स्थापन झाल्यात, तिथे तिथे ब्रिटिश सैनिक आणि अधिकारी क्रिकेट खेळू लागले. ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या इंग्रजांनी…
-
तिसर्या शक्तीचा उदय!
दि २४ ऑक्टोंबरचा संभाजी ब्रिगेड चा संघर्ष मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला, त्याचे दै.मूलनिवासी नायक मधील वार्तांकन… शिवरायांच्या बदनामीचे मुस्लिमांनाही दुःख आहे पण भटांना नाही! अधिक माहितीसाठी बघा: 1. दै.मूलनिवासी नायक 2. दादोजी कोंडदेव
-
धर्म परिवर्तन झाले पण विचार परिवर्तन झाले नाही…
धर्म परिवर्तन झाले पण विचार परिवर्तन झाले नाही… धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ‘बामसेफ’ चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम यांचे भाषण…
-
बाबा पुरंदरेची हरामखोरी…
“लाचार, स्वार्थी, गुलाम मराठा पुरुष मोठेपणासाठी स्वतःची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहीत” (लेखक-ब.मो.पुरंदरे, राजा शिवछत्रपती : पान-८३, जुनी आवृत्ती) स्वतःला शिवशाहीर म्हणवून घेणार्या बाबा पुरंदरेने राजा शिवछत्रपती या पुस्तकात पाना-पानावर मराठयांना अपमानित केले आहे. आणि भैताड मराठे हे पुस्तक डोक्यावर घेऊन नाचत आहेत. या पुस्तकात केलेल्या मराठयांच्या बदनामीबद्दल मराठे हरामखोर पुरंदरेला कधी जाब विचारणार आहेत?…
Maratha Seva Sangh
