राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी राजपदाचा उपयोग सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक न्यायासाठी केला. त्यांनी सार्वजनिक मोफत शिक्षण, औद्योगिक, आर्थिक, कृषी, क्रीडा, जलसिंचन क्षेत्राबरोबरच बहुजनांसाठी आरक्षण, समता यासाठी क्रांतिकारक कार्य केले. स्वतः शाहू महाराज उच्चशिक्षित होते. राजकोट, थारवाड या ठिकाणी त्यांनी उच्च शिक्षण घेतले. ऐन तारुण्यात त्यांनी युरोप पाहिला. सार्वजनिक सभा, सत्यशोधक चळवळ यांना त्यांनी अभ्यासले
‘मला हवं तसंच मी राहणार. राजघराण्यात जन्माला आलो असलो तरी मी स्वतःला हवं तसंच राहतो. दुसरे लोक काय बोलतात याची मला पर्वा नाही.’ श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले अत्यंत ठामपणे पण खूपच हळू आवाजात बोलत होते. ते बोलतात तेव्हा त्यांना प्रतिप्रश्न विचारायची कुणाची हिंमत होत नाही. अगदी सगळ्या राजकीय नेत्यांना भंडावून सोडणार्या सातार्यातल्या पत्रकारांचीही
Shivaji violated many laws of Manusmriti. Here is a brief account of his Anti-Manusmriti activities. Shivaji was a great king of medieval Maharashtra. He was contemporary of Moghul Emperor Aurangzeb and Ali Adilshah, Sultan of Bijapur. In very odd situations, Shivaji was successful in establishing his own kingdom. Although people know him as a Hindu
शिवराय आणि मुसलमान… छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन मुस्लिम द्वेष पसरवनार्यांसाठी झनझणित अंजन… वक्ते- महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ… शिवश्री प्रदीप सोळुंके प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड