Tag: समता
महात्मा फुलेंची बदनामी का होते?
सह्याद्रीबाणा.कॉम चे प्रकाश पोळ यांचा महात्मा फुलेंची बदनामी का होते हे सांगणारा लेख महात्मा फुले यांनी बहुजन समाजावरील ब्राम्हणांच्या गुलामगिरी विरुद्ध युद्ध उभारले. विभाजित आणि विस्कळीत असलेल्या बहुजन समाजाला समतेच्या एका धाग्यात गुंफून सत्यशोधन करायला भाग पाडले. बहुजन समाजाला त्यांचे खरे शत्रू आणि खरे मित्र यांची जाणीव करून दिली. बहुजन…
१ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन!
शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला, करोडो विश्वे दारिद्रय असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला असे हे अण्णाभाऊ गरिबीचं निरक्षर पोर! गावाच्या शाळेत नाव घालण्यासाठी व दुसर्या दिवशी पहिल्याच प्रहरी बामन शिक्षकाकडून अपमानित होण्यापुरता अण्णाभाऊंचा शाळा…
युगप्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शिवेच्छा!
युगप्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शिवेच्छा! गरीबांचा राजा | दु:खितांचा राजा पिडीतांचा राजा | शिवराय || गुलामीचा शत्रू | पीडकांचा शत्रू शोषकांचा शत्रू | शिवराय || थोर कर्मवीर | भक्त स्वातंत्र्याचा भक्त समतेचा | शिवप्रभू || मोडी जातीभेद | मोडी सिंधुबंदी धर्मांतरबंदी | मोडितसे ||…
आठवीपर्यंत परीक्षा नाही : एक मनुवादी षडयंत्र
आठवीपर्यंत च्या परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय हा बहुजनांसाठी घातक आहे, यामागील षडयंत्र उघड करणारा के.एस.मानवतकर यांचा दै.मूलनिवासी नायक मधील लेख..
जिजाऊ जन्मोत्सव २०११
राजमाता जिजाऊ जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही थाटामाटात साजरा झाला. मराठा सेवा संघाच्या वतीने गेली वीस वर्षे हा उत्सव मातृतीर्थ सिंदखेडराजा (जिल्हा-बुलडाणा) येथे मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. लाखो जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्याचे स्थानिक वृत्तपत्रांमधील वार्तांकन.
देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे…
प्रबोधनकार ठाकरे लिखित प्रचलित हिंदू धर्म (?) आणि त्यातील परंपरांचे अतिशय कठोर विच्छेदन करणारे जहाल व क्रांतिकारी पुस्तक. स्वतःला हिंदू समजणार्या प्रत्येकाने अवश्य वाचावे असे पुस्तक… पुढील लिंकवरून डाउनलोड करा: देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे
चैत्यभूमी तीर्थक्षेत्र बनते कि काय?
आपल्या भारत देशात बहुजन उद्धारक महापुरुषांची विविध स्वरुपातील अनेक प्रतीके आजही अस्तित्वात आहेत. त्याद्वारे त्यांची आठवण सतत जागृत राहते. त्यांच्या आचार व विचारांची ज्वलंत ज्योत मूळ उद्देशाने तेवत ठेवणे आपले कर्तव्य आहे. किंबहुना त्यातच सर्वांचे अस्तित्व दडले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुषंगाने त्यांच्या जीवनातील दोन घटना आपल्यासाठी विशेष महत्त्व ठेवून आहेत.…
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे…
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे। दे वरचि असा दे। हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे। मतभेद नसू दे ॥धृ o॥ नांदतो सुखे गरिब-अमिर एक मतानी। मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी। स्वातंत्र्य सुखा या सकलामाजि वसू दे। दे वरचि असा दे॥१॥ सकळास कळो मानवता, राष्ट्रभावना। हो सर्वस्थळी…
तुकोबा, या नाठाळांच्या माथी काठी हाणा…
तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा… तुकोबा,होऊ नये तो, सगळ्याचाच कळस झालाय. ज्याचा येऊ नये, त्याचाच किळस आलाय. पूर्वी कधीच नव्हता, असा भक्तीचा बाजार आहे. श्रद्धा-ब्रिद्धा सबकुछ झुठ, हा मानसिक आजार आहे. आम्ही सगळे ओळखलेय, दंभाला भक्तीची रंगरंगोटी आहे. हे सगळेच नाठाळ, यांना कासेची लंगोटी नको; यांच्या बाळबुद्धीला, फक्त तुम्ही नाठी…